Monday, March 5, 2018

The Mango Cake

पुणे शहर खानेवाले शौकीनोसे भरा पड़ा है। यहाँ अलग अलग Food Portals है।  और एक अलग सी दुनिया बस चुकी है।  खाने-पिने की चीजोंसे भरी दुनिया।  देखे यहाँ क्या ख़ास पक रहा है आज कल.. 
            चोकोईस्ट्री (Chocoistry).बड़ा उम्दा नाम लगता है किसी बेकरी का।  साल २०१६ में पुणे के हर अखबार में इसका नाम रहा होगा।  'होम बेकरशेफाली सुरतवाला के सपनो की दुनिया 'Chocoistry'!
   शेफाली सुरतवाला के बारे में अगर आप पुणे के किसीभी खाद्य-चहेता से बात करेंगे तो वो सबसे पहले एक ही बात बोलेगा,'गुलाब आम केक!' Mango Rose Cake  पुणे में बड़ा लोकप्रिय है। इंटरनेट के कई सोशल मिडिया साइट्स पर इसके बारे में चर्चाएं होती रहती है।  मार्च माह की शुरुवात में इसका नाम सुनाई पड़ने लगता है और खलबल सी मच जाती है।  लोग इसके बारे में दिन रात बात करते लगे रहते है।  इसे यूँ भी कह दें तो बड़ी बात नहीं होगी की लोग इससे जुड़े ट्रेंड को जीने लगे है। 

   'वैनिला स्पॉन्ज' का बेस बनाकर उसे व्हिप क्रीम से भर दिया जाता है हर केक की तरह।  फिर उसपे बड़े कलात्मक तरीके से आमके फांकोंको गुलाब की पंखुडियोंकी तरह सजाया जाता है।  इस पुरे खेल में बिना बिगाड़ इतनी रचनात्मक कलाकृती को लेके लोग यूँही मुग्ध नहीं हो जाते। इस केक को आधे और  / किलो के परिमाण में बेचा जाता है। इनकी कीमत Rs. 850 से शुरू होती है।  शेफाली की तरह कई Home Bakers इसे बनाने में अब जुड़ गए हैं। शहर के लगभग हर इलाके में आप इसको घर पहुंचा पा सकते हैं।  शेफाली और अन्य बेकर्स की इस कलाकृति का कदरदान पुणे शहर तो है हीबजाय इसके इन्हे एक नाम दिया गया है, ‘Mango Queen!’ अपने ही अलग दुनिया की इस गुजराती एंटरप्रेन्योर को 'शगल' की और से हार्दिक शुभकामनाएं!

आप भी इस शानदार केक का लुत्फ़ उठा सकते है।  https://www.facebook.com/shefschocoistryइस फेसबुक पेज पर आज शेफाली से संपर्क कर सकते हैं। 

इस लेख के बारे में आप हमे बताना भी मत भूलियेगा!

Saturday, January 13, 2018

गोष्ट एका हरवलेल्या शहराची

पुणे-मुंबईत कधी गंगाखेडचं कोणी भेटलं तर तुमची पहिली चर्चा कशावर होते? समोर तिऱ्हाईत व्यक्ती कुठल्या दुसऱ्या शहरातली असेल तर? गंगाखेडची मस्करी करून मोकळे होता का तुम्ही? असं असेल तर एकदा पुन्हा विचार करायची वेळ आली आहे. 

    जोहान्स क्वाक त्यांच्या पुस्तकात (Disenchanting India) असाच उल्लेख करतात गंगाखेडचा. इथे यज्ञ होतात पाऊस आणण्यासाठी आणि ५० पैशांच्या भांडवलावर साधू लोक १३ लाख ५० हजार रुपये कमाई करून निघून जातात. इतक्या भोळ्या बाबड्या लोकांचं शहर म्हणून त्यांनी गंगाखेडला संबोधलंय. इसवी सन १२७० पासून ज्या शहराबाबतच्या गोष्टी लोकांना ज्ञात असतील अथवा लिखित असतील त्या शहराला काही इथल्या नागरिकांच्या मनात काहीच किंमत नाही. १८५७ च्या उठावात गोदाकाठी कॅप्टन मुर्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत स्थानिकांच्या लढाईचा कुठला तरी उल्लेखही मी वाचलाय. पण तिकडे कानडोळे करत कला आणि संस्कृतीला बाजूला सारत आपण नेत्यांच्या चर्चा करण्यातच वेळ घातलाय. 
       आर्ट आणि लिटरेचर ने जगाच्या पाठीवर अनेक शहरे मोठी केली. ज्या शहरांचा विकासाशी काही संबंध नसला असता अगदी ती शहरे आज चकाकून उठली आहेत. लोकांचं मन लागावं असं काहीतरी उभारण्यावर तिथल्या स्थानिकांनी अथवा डेव्हलपर लोकांनी भर दिली. त्यामुळे जे घडलं ते शहराला खूप पुढे घेऊन गेलं. महाबळेश्वर जवळील पुस्तकांच्या गावाबद्धल ऐकलंय तुम्ही? सध्या कल्पनेने ते गाव आज विकासाच्या मार्गी लागलंय. 

    गंगाखेड शहराबाबत सांगण्यासारखं किंवा इथं दाखवण्यासारखं काही नाहीये हि भावना बनत चालली गेली. आपल्या इथल्या शाळा पेक्षा परभणी, नांदेड आणि लातूरकडे विद्यार्थ्यांचा कल राहिला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावावर त्यांना फक्त गॅदरिंग आणि २६ जानेवारी वाला क्रीडा महोत्सव इतकंच देऊन आपणच ते घडू दिलंय. स्थलांतर करणारे परिवार जातांना दुकानदारांचं जे काही नुकसान होत आहे त्याचं कारण स्वतःपुरती चालणारी बाजापेठ देखील आहेच. त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार आपण आहोत. वर्गणी (पट्टी) गोळा करतांना त्या व्यापाऱ्यांना वर्षात किती वेळा देणग्या द्याव्या लागतात याचा आपण कधीच विचार केला नाही. वर्षातून रविवार वगळता २०-२५ दिवस बंद राहणारी कसली हि बाजारपेठ? 
     आपण आपलं शहर कुठेतरी हरवून टाकलंय. दसऱ्याला मानपानाची गर्दी आणि फ्लेक्स पाहायला आपण लहानपणी जायचो नाही. तिथे भेळ पाणीपुरी इत्यादी खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना स्वतःला तिथे व्यापार नकोसा वाटतोय त्याचं कारण आपणच नाही का? या शहरातली घाण काढण्यासाठी आणलेली घंटागाडी पाहून अनेक वर्षं झाली. त्यावर इतके षंड आपणच राहिलो. या शहराची अस्मिता हरवलीय ती आपल्याच निष्काळजीपणामुळे. 
 ५० हजार लोकसंख्येचं शहर आज धुळीत आहे. 'रोम वासन्ट बिल्ट इन अ डे' असं का म्हणतात ते लक्षात घ्या. गंगाखेडकर आहे हे म्हणण्यात/ सांगण्यात अभिमान बाळगा. तसं करता यावं यासाठी प्रयत्नशील रहा! गंगाखेड पुन्हा उभारायची मानसिकता ठेवा. 
जय हिंद!

Monday, June 19, 2017

कोण आहेत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद?



सत्ताधारी भाजप पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विश्वासात घेऊन बिहार चे राज्यपाल श्री. रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. रामनाथ कोविंद यांच्या नावाने दलित समाजाच्या अपेक्षा वाढतील असे चिन्ह आहेत.

  • बिहार चे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर, १९४५ रोजी कानपुर जवळ डेरापुर येथे झाला. 
  • श्री रामनाथ कोविंद दलित समाजातील असून त्यांनी भाजपच्या दलित आघाडीचे १९९८-२००२ मध्ये नेतृत्व केले होते. 
  • कानपुर कॉलेज मधून वकिलीची पदवी त्यांनी घेतलेली आहे. 
  • दोन वेळा भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी वकिलीत करीयर घडवायचे ठरवले. त्यानंतर एक वेळा त्यांची प्रशासकीय सेवेसंतही निवड होऊन देखील त्यांनी त्यास नकार दिला. 
  • १९७७-९३ पर्यंत श्री रामनाथ कोविंद यांनी सरकारी वकील म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात काम पहिले. 
  • १९९४ ते २००६ मध्ये त्यांची राज्यसभेत खासदार पदी राहून काम सांभाळले. दोन्ही वेळा उत्तर प्रदेश मधून त्यांनी निवडणूक जिंकली. 
  • कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या रामनाथ यांनी २०१५ मध्ये बिहार च्या राज्यपालाची भूमिका स्वीकारली. 
एका संभाव्य राष्ट्रपतींना पुढील वाटचालीस शुभेच्छा! शेतकरी दलित पुत्रास अशा मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोचवण्याची ताकद असलेल्या या लोकशाहीस अभिनंदन!! 


Wednesday, May 31, 2017

गंगाखेड परभणी रस्ता अशक्य?

चर्चा.. आपण चर्चा करतो मित्रांशी, गावातल्या, राज्यातल्या, देशातल्या आणि कुठल्यापण. बऱ्याच वेळा आपल्या गावच्या गोष्टी सांगतो. गंगाखेडयातल्या माझ्या मित्रांचा सामान्य ज्ञान भारीच! पण मला शंका वाटते त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या गंगाखेड बद्दल काही माहिती असेल. ज्या शहराचा ३०० वर्षांपासूनचा इतिहास लिखित आहे, त्या शहराला तर नावावरून ओळखला पाहिजे लोकांनी. पण तसं होत नाही. याचं कारण आहे, आपल्याइथं असं काही उरलं नाही. आणि जे काही थोडंफार उरलाय ते सांभाळण्याची आपली इच्छा नाही!
                 गंगाखेड शहर जिल्ह्याला गंगाखेड-परभणी मार्गावरून जोडला जातो. इथल्या रोजच्या वर्दळीची कल्पना असेल तुम्हाला. गंगाखेड बाजारपेठेचं विशिष्ट नावलौकिक आता पुसट व्हायला आलय पण थोडीफार ओळख असल्याने कामे भागतात. इंडस्ट्री च्या नावावर एक साखर कारखाना आहे. शहराबाहेर वसत असलेल्या नवीन मोंढ्यात एक पाईप फॅक्टरी आहे. ४-५ कापूस जिनिंग पण आहेतच. पण नावाला उरलेली कनेक्टिव्हिटी!
मागील ३ वर्षांपासून २ मुद्दे ऐरणीचे मानले जातात. पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीला गंगाखेडला थांबा मिळावा आणि गंगाखेड परभणी रस्ता पुन्हा बनवा.
                  २०१५-१६ साली हायवे च्या प्रस्तावनामध्ये एक रस्ता परळी ते पुसद मार्गे दिग्रस एक राष्ट्रीय मार्ग ७०७ किमी अंतराचा बनवा असा प्रस्ताव आलेला. त्यात गंगाखेड ते परभणी रास्ता अर्थातच समाविष्ट होता. २ पदरी मागणाऱ्यांना ४ पदरी देणारं सरकार महानच! पण तसं अद्याप काही झालं नाही! या रस्त्यासाठी ३८ वर्षांपूर्वी एकदा निधी आला होता. त्यावेळी रस्ता बनला. ७-८ वर्षां पूर्वी पर्यंत इथे टोल वसुली करण्यात आली. रस्त्याची डागडुजी झाल्याचे मात्र दिसत नाही. एकंदरीत गंगाखेडच्या व्यापारावर याचा जबर फटका बसलेला दिसतो. इतकं वाचून झाल्यावर याची कल्पना तुम्हीपण करू शकता.
                                                        आता एकत्र येऊन यासाठी मागणी करायची गरज आहे. त्यासाठी हि ऑनलाईन पिटिशन मी दाखल केली. सन्मानणीय मंत्री महोदयांपर्यंत जेव्हापण आपली गोष्ट पोचेल ती एकत्रित पोचेल.


https://www.change.org/p/government-of-india-reconstruction-of-gangakhed-parbhani-state-highway

या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही स्वतःची माहिती भरावी.


First Name मध्ये आपलं नाव, Last Name मध्ये आपलं आडनाव, Email मध्ये आपली ईमेल आयडी, Postal Code मध्ये ४३१५१४ (आपला पिनकोड) आणि I'm signing becuase मध्ये आपल्याला हा रस्ता का बनावा असे वाटते? ते लिहावे. त्यानंतर SIGN वर क्लिक करून शी करून टाकावी. 

   सदर संकेत स्थळ Change.Org आपली विनंती जास्तीत जास्त सह्या झाल्यास 'ट्रेंड'मध्ये दाखवते. यापूर्वी मनेका गांधी, सुशील कुमार शिंदे, इत्यादी मंत्र्यांनी अशा पिटिशन ची दखल घेतलेली आहे.

बाकी वरील छायाचित्रांकडे पाहून तुमच्या स्वप्नातले गाव आणि त्याला जाणारा रास्त असा नसेल तर सही करून याबाबत जनजागृती करण्यासाठी मदत करावी!
धन्यवाद! 

Wednesday, May 3, 2017

(हिंदी) My Speech at Rajasthani Yuva Manch's Felicitation Program.

संत जनाबाई की पवनपुण्य नगरी और रानी सीताबाई की धरोहर गंगाखेड़ शहर में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। समाज का यहाँका  इतिहास भी अब काफी गौरवशाली एवं विकसनशील दिखाई पड़ता है। और हम सबकी प्रतिमा को और उजागर करते हुए नगरीया के प्रथम नागरिक श्री विजयकुमारजी तापड़िया (अंकल) का मै हार्दिक अभिनन्दन करता हूँ। गौरतलप की बात तो ये है की जब सारस्वत और माहेश्वरी समाज दख्खन की तरफ पहली बार निकला था तब बीसवीं शताब्दी के शुरुवाती दौर में शहर की जनसँख्या ६००० के करीब थी। इस चुनाव में अंकलजी करीब उतनेही वोट लेके जित दर्ज कर चुके हैं!

हालहिंके हुए चुनाओने बोहोत सी बातें स्पष्ट की है। मोर्चाओंके और आंदोलनसे भरे इस दौर में हम यहाँ इतने अधिक मात्रा में नगराध्यक्ष और पार्षद बने है। सामाजिक संघर्ष का हमारे लोकसंपर्क और लोगोंके हमारे प्रति भाव पे कोई परिणाम नहीं दिखाई पड़ता। हमारे समाज की सर्वसम्मीलीत नीति का ये परिणाम मानता हूँ। और व्यासपीठ पे विराजित सभी व्यक्तिविशेषोंसे अगर कोई ज़्यादा मात्रा मे  जीत हासिल किये बैठा है तो वो है मेरा समाज।
कुछ दिनों पहले मेरे करीबी मित्र ने पूछा,'यार, तेरा पूरा समाज विजूसेठ के साथ चला! हवा बन्दी मार्केटमें! बड़ी एकता है!"
मैंने कहा,"हाँ! यहितो ख़ास बात है हमारी!"
वो फिर बोला," तोह फिर तेरा परिवार ही अलगसे सिर्फ अपनी पार्टीके साथ क्यों खड़ा रहा?"
मैं पलटके बोला," ये भी तो खास बात है!"
देखो, बस यही है!  समाज के संस्कार न समाज से बैमानी सिखाते है और ना ही अपने दलसे! इससे हम आखिरमें कहिनाकहीं जाके अच्छे दौर की शुरुवात में अपने पैर  फसा ही देते है। आज इसी अच्छे दौर की शुरुवात में मैं आपसे कुछ अपेक्षाओंकी बातें करना चाहता हूँ।
४ नगराध्यक्ष और पचास से ज़्यादा पार्षद, चलिए इसीको अपनी शुरुवात मानते है। अलग अलग पार्टियोंसे भलेही हमारा नाता हो, लेकिन एक दूसरे की सहाय्यता करनेसे हम न चुके इसीमें हमारी भलाई! अपेक्षा मेरी इतनीही है की आपकी राजनैतिक यात्रा यहीं न थमके रह जाए। आप हमारे लिए इस जनमानस को दिलसे लगाएं  काम करें। घड़ियोंके, गाडीयोंके  और बेपार की पीछे दौड़ते इस समाज से उभरकर आप राजनीति की और चल दिए हैं। इस गति को और बढ़ाए। आप में से कइयोंका सपना आगे बढनेका ज़रूर होगा। और आपको आदर्श मानती इस युवा पीढ़ीका हर मेरे जैसा कुँवर आपके साथ है! समाज को आधिकारिक रुप से मुख्यमंत्री पद  हिरा लाल देवरा  जी के रूप में सिर्फ १७ दिन के लिए एक ही बार मिला था। कामना करता हूँ की आपमेंसे कोई और या आपको सरआँखोंपे रखे समाज का कोई और व्यक्ति वहांतक पहूंचे। जननिर्वाचित नगराध्यक्ष के इन चुनावमें आपने जित हासिल तो की है मगर आगे विधायक बनने की प्रेरणा से काम करियेगा। सांसद बनके और उच्च तौर पे भूमिका निभाने के लिए काम करियेगा। आपका प्रभाव इन्ही पांच वर्षोंमें खत्म न हो ये मेरी दिलसे भगवान् को की कामना होगी। और हाँ देवरा जी राजस्थान के मुख्यमंत्री रहे। वहाँ अपने विधायक संसद हो सकते है। यहाँपे कठिनाइयां हज़ार हो सकती है। पर ये हमारी कर्मभूमि है। सिर्फ जन्मभूमीही नहीं!!
इस बात का भी गर्व महसूस करता हूँ की तापड़िया जी ने अध्यक्ष पद की कमान संभाले पहली ही सभा में  शिवछत्रपती महाराज की पुर्नाकृति मूर्ति की स्थापना का फैसला किया है। इस वतन के लिए इस प्यारभरी भूमिका का हार्दिक स्वागत करता हूँ!


'सक्षम' होतंय गंगाखेड?

'एक एप्रिल पासून  प्लास्टिक पिशव्या बंद!' सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांच्या सूचनेचं गंगाखेडतील नागरिकांनी स्वागत केलं. बऱ्याच अंशी अशा योजना शहरात काम करतांना दिसत आहेत. गंगाखेडातील नागरिक जागरूक होतो आहे.

                          २००५-०६ च्या शहरात शिकलेल्या १०वि च्या तुकडीने यावर्षी आपल्या कामाच्या आपापल्या कार्यक्षेत्रातील तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात पदार्पण केलं असावं. शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध सोशल माध्यमांतून गप्पा रंगवायला असंख्य Chatting Box पडलेली. फेसबुक आणि व्हाट्सअँप द्वारे बैठक जमली. तारीख ठरवून मंडळींनी Get Together चं आयोजन केलं. शाळेतील आपल्या शिक्षकांना बोलावलं आणि गोदातीरी भरलेल्या बैठकीत ठरवलं एक सामाजिक कार्य हातात घ्यायचं.


                         मित्रमंडळ आणि संघटना आपण भरपूर पहिल्या शहरात. चौकाचौकात सजलेली फ्लेक्स आपल्याला आपल्या एकटेपणाची जाणीव करून देत असतातच! पण इथं उद्धिष्ट ठरवून चांगली कार्य हातात घेणारी समिती नावालापण उरली नाही. अशावेळी एकत्र येऊन 'सक्षम' ची स्थापना केली. तसे २ महिनेच झाले या निर्णयाला. पण गोष्ट उल्लेखनीय आहे. कशी ते पहा. 
  • विविध क्षेत्रात काम करणारे 'सक्षम' सदस्य यांच्यापैकी गंगाखेडात राहणारे सदस्य खूप कमी आहेत. 
  • ठराविक कालांतराने 'फंडिंग' जोडून शिक्षकांना संपर्क साधण्यात येतो. शाळेतील हुशार व गरजू विद्यार्थी शिक्षणाअभावी राहून जाऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. 
  • गणवेश, फीस, वह्या-पुस्तके, इत्यादी शालेय शिक्षणात गरज असलेल्या वस्तू पुरवण्याचं उद्देश्य घेऊन मोहीम वाढवली जाते आहे. 
  • सामाजिक माध्यमांद्वारे कामाची प्रसिद्धी केली जाते, पण यामागे कोण काम करतंय हे नाही दाखवले जात! 
  • फेसबुक वर एक पान आहे Saksham Gangakhed  या नावाने. इथे तुम्हाला यांची कामे पाहायला मिळतील. 
युवकांचा सामाजिक कामांकडे वाढत कल पाहून मनातून समाधान बाळगणारी शिक्षक मंडळी कौतुकाने 'सक्षम'बद्दल बोलत आहे. चांगल्या कामांचा प्रसार व्हायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी मदत करणं पण आवश्यक.
Get Together साठी जमलेली २००५-०६ ची तुकडी 

                          डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, उद्योजक, इत्यादी कार्यक्षेत्रात रुजलेली हि तरूण 'सक्षम'द्वारे सामाजिक कामांसाठी उतरली आहे. २००५_०६ च्या तुकडीचा आदर्श Get Together डोळ्यांसमोर ठेवून चालणाऱ्यांनी लक्षात ठेवावा. विवेक महाजन आणि निकिता लोढा यांच्याशी संपर्क करून मदत करू शकता! 



Wednesday, April 26, 2017

Average Indian के मन की बात..

An open letter to the Prime Minister of India..

भारत
के 'लोकप्रिय' प्रधानमंत्री,
आदरणीय नरेंद्र मोदीजी,
                         चुनाओंका दौर चलता रहता है हिंदुस्तान में. आपभी प्रयास कर ही रहे हैं की सारे चुनाव एकसाथ हों! ऐसेमें उस विषय में हाथ डालना उचित नहीं, पर बात अब इस 'एवरेज इंडियन' के दिलों दिमाग पर असर कर रही है तो वो बातें उगलेगा ही।
  असंतोष तो है साहब! जब २०१२ में आप गोवा में मराठी में चुटकी लेते हुए भाषण की शुरुवात किये थे तो मेरे जैसा वो हर मराठीएवरेज इंडियन’ जानके बैठा था की ये, बस ये व्यक्ती ही देश का अगला प्रधानमंत्री होगा। उसके बात आपने हर राज्य में हम जैसे लोगोंका समर्थन पाया होगा। बात ऐसी ही तो है, की हम ही वो हैं जिसे दिल्ली-कलकत्ता जैसे शहरोंमें बड़े विश्वविद्यालयोंमें बैठे उदारवादी चरित्र वाले लोग 'Cult' मानते है। उन्हें लगता है की हम ही भक्त बन सकते है किसीके। हम ही शायद वो लोग है जो क्लिकबैट वाली खबरोंपर लाइक, कॉमेंट और शेअर का बटन दबाकर गर्व महसूस करते हो। और हम ही वो है जो दिन रात 'Visual दुनिया' में अपने देश के लिए जंग लड़तें हो। असलीयत में एवरेज इंडियन कुछ ऐसा ही होता है। पर एक बात वो नहीं जानते की एवरेज इंडियन उतनाही गरियाता भी है!!
                                      हाल ही में सुकमा में हिंदुस्तानी जवानो पर हमला हुआ। CRPF के २४ शहीद अब अलविदा कह गये। उसके घरवालोंका और दोस्तोंका दर्द हम और आप नहीं समझ सकते। हम समझ बस एक ही चीज सकते हैं, 'बदला'! क्यूंकि हम हैं ही, एवरेज इंडियन!! वो टीवी डिबेट में बड़े विश्वविद्यालयोंके प्राध्यापक और प्राध्यापिका जिन 'Human Rights' की बात करते हैं उनका हमें ज्ञान होता ही नहीं है। उन जवानोका नहीं होता तो नक्सलियोंका कैसा 'Human Right'? पण्डितोंका नहीं होता तो बाकी कश्मिरियोंका कैसा 'Human Right'? और अगर किसान का नहीं तो उन बड़े कारोबारियोंका कैसा 'Human Right'? एवरेज इंडियन की इस सोंच वाला पहलु आपने शायद देखा ही नहीं होगा। हमें बस चुनाव में ही क्यों लगे की मोदीजी जनता की मनोदशा भाँप जाते हैं? आपसे एक दरख्वास्त इतनी भी है कभी वेश बदलकर किसी मिडल क्लास फैमिली के घरके खिड़की पे तब कान लगाइएगा जब वो थका  हुआ काम से लौटकर टीव्ही के सामने बैठा होगा, टीव्ही पे 'सुकमा' या 'उरी' जैसी कोई खबर हो और राजनाथ जी का वो ही सुनहरा सा बयान आए, कड़ी निंदा वाला! बस उसी वक़्त आप जनता की असली मनोदशा समझ चुके होंगे!
                                            ५६ इंच का सीना और सर्जिकल स्ट्राइक वाली दहाड़ कोई 'बाहुबली' जैसी 'Once in a life time' चित्रकथा बनके रह जाए।  आप देश के सब से अच्छे प्रधानमंत्री हैं, सोचा आप ही सुनलेंगे हम जैसे एवरेज इंडियन की बात! अब खून खौलने दीजियेगा।  क्यूंकि हम ये भी जानते है की आप भी दिल ही दिल में हम जैसे एवरेज इंडियन ही है!